१८ तारीख…..अवी आणि अद्वैत सकाळी ४ वाजता मुंबईत पोचले. त्या लोकांना काय काय सांगू आणि काय नको असं झालं होतं. मी आणि अर्चना प्रचंड एक्साईटेड आणि प्रकाश तितकेच शांतपणे सगळे प्लॅन्स समजावून सांगत … more →
माझी मी-अशी मीजयश्री wrote 1 year ago: १८ तारीख…..अवी आणि अद्वैत सकाळी ४ वाजता मुंबईत पोचले. त्या लोकांना काय काय सांगू आणि काय नको … more →
जयश्री wrote 1 year ago: रोजचा दिवस काहीतरी नवीन काम घेऊन उजाडत होता. आता पुन्हा एकदा हॉलची चक्कर करायची होती. काय काय कुठे … more →
जयश्री wrote 1 year ago: प्रकाश आणि अर्चना आले होते विमानतळावर घ्यायला. ह्या दोघांमुळेच मी इतका मोठा उपद्व्याप करु शकले. त् … more →
जयश्री wrote 1 year ago: कांतिभाईंनी अल्बमचं नाव काय ठेवायचं असं विचारलं……. तेव्हा श्यामलीने सुचवलेलं नाव ओठावर आ … more →
जयश्री wrote 1 year ago: आता फ़क्त देवकीताईंचं रेकॉर्डींग राहिलं होतं आणि मग मिक्सिंग. देवकीताईंचं रेकॉर्डिंग रविवारी होतं. … more →
जयश्री wrote 1 year ago: आता थोडं थोडं काम बाकी होतं ट्रॅक्स चं. मनिषचे मेंडोलीन, गिटार आणि बेस गिटारचे पीसेस राहिले होते. … more →
जयश्री wrote 1 year ago: दोन दिवसांमधे जवळजवळ सगळे ट्रॅक्स तयार झाले होते. फ़क्त मनिषचं मेंडोलीन, गिटार आणि बेस गिटारचं काम ब … more →
जयश्री wrote 1 year ago: आदल्या दिवशी मी माझे दोन्ही कॅमेरे तिथेच ठेवून गेले होते कारण दुस-या दिवशी पुन्हा सकाळीच यायचं होतं. … more →
जयश्री wrote 1 year ago: मला इतकी उत्सुकता होती ना…. की गाणं बनतं कसं….? माझ्या डोळ्यात इतके सारे प्रश्न बघून प् … more →
जयश्री wrote 1 year ago: शेवटी मी ६ जानेवारीला कुवेतहून डोळ्यात खूप सारी स्वप्नं आणि प्रचंड कुतूहल घेऊन निघाले. माझ्या आयुष्य … more →
जयश्री wrote 1 year ago: कुवेतला परत आल्यावर मनात सगळे हेच विचार सुरु होते. अभिजीतने प्रशांत लळीतशी ओळख करुन दिली. ऑर्कुटवर … more →
जयश्री wrote 1 year ago: २० मार्च २००८ ला मी लिहिलेल्या गाण्यांचा अल्बम “सारे तुझ्यात आहे” हा प्रसिद्ध संगीतकार … more →